All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Thursday, August 6, 2015

शिक्षण आणि आपण

आपली शिक्षण संस्था इतकी गोंधळात टाकणारी आहे की.... आपण शिक्षित होत असतो की अशिक्षित तेच कळत नाही....
म्हणजे बघा हां आपण एखादी पदवी संपादन केली तरी नोकरी मिळेल असे नाही काहीतरी वेगळे शिक्षण घ्यावेच लागते.  त्यापेक्षा जे चलनात आहे तेच का नाही शिकवत, वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. सरासरी वयाच्या २५  वर्षी कामाला लागतो आपण, पण मोजकेच आणि प्रमाणित शिक्षण घेतले तर किमान काही वर्षं आधी तरी कामाला सुरुवात होईल. त्यामुळे जीवनमानात कीती बदल होईल हे कळलं असेल तुम्हाला.  - हर्षद कुंभार... 

No comments:

Post a Comment