All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Sunday, June 26, 2011

Mumbai Chi Life Line / मुंबईची जीवन वाहिनी


मी रोज ST ने प्रवास करणारा ट्रेन विषयी कसा काय कविता करू शकतो या बद्दल मला सांगावेसे वाटते, तर या कवितेच्या जन्मकथेविषयी सांगयचे तर 
जानेवारी २०११ हा महिना मी कल्याण ते कुर्ला असा प्रवास केला आहे माझ्या जॉबच्या संदर्भात, 
माझ्या जॉब विषयीच्या कारकिर्दीत हा माझा पहिलाच ट्रेन चा अनुभव. तेव्हा मी त्या एक महिन्यात जे काही मुंबईच्या लोकल ट्रेन बद्दल फक्त ऐकले होते ते अनुभवले.
ती गर्दी, सीट पकडायची चढाओढ, ट्रेन मध्ये चालणारी भजन कीर्तने, आदि सगळ्या गोष्टी मी पहिल्या. तेव्हा शब्द जुळले आणि ही कविता जन्माला आली पण पब्लिश करायला मला उशीर झाला.  तेव्हा मुंबईकरांनो तुमच्या लाडक्या ट्रेनची कविता सादर  करत आहे.          


  





  

Saturday, June 18, 2011

आई

मध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून
ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत नाही.
म्हणून म्हणालो तिकडे रहा मस्त बिंदास कसला विचार करू नकोस. जसे आई तिकडे गेली काही दिवस असेच गेले घरी हळू हळू एकटेपणा जाणवू लागला. कारण ती रोज डोळ्या समोर असते. त्यामुळे तिची इतकी सवय झाली की जरा कुठे नजरे आड झाली की आपसूक नजर तिला शोधते. म्हणून काही दिवसांनी मला तिची उणीव जाणवू लागली. 
एक दिवस तर खूप गहिवरून आले, मग आईला फोन केला थोडा वेळ बोललो तेव्हा हायसे वाटले. पण मनात तिचा विरह तसाच होता .
मग काय शब्द आणि भावना यांचा मिलाप झाला मनातील हितगुज शब्दात बांधून कवितेवाटे बाहेर आले. 

आई बद्दलच्या सगळ्यांच्या भावना सारख्या असतात म्हणून तुम्हाला ही कविता नक्कीच जवळची वाटेल